नमस्कार मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना देशाचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley)यांनी लॉन्च केलेली केंद्र सरकारची (Central Govt)योजना आहे. या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे, कमीत कमी किंमतीत सौर कृषी पंपउपलब्ध करुन शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे
योजनेचा लाभ कसा मिळतो?
– सरकारकडून शेतकर्यांना 60 टक्के अनुदान दिले जाते.30 टक्के खर्च हा सरकार कर्ज स्वरुपात देते.

Post a Comment